उच्च शिक्षणात योग्य क्षेत्र निवडण्यासाठी महत्वाचा असणारा इयत्ता बारावी व दहावी परीक्षेचा टप्पा यशस्वीपणे पार केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन!!!

शैक्षणिक दृष्टीने पुढे महत्वाचा काळ सुरू होणार असल्याने, पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मात्र *दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? हा प्रश्न विद्यार्थी मित्रांना सतावत असतो. त्यासाठी आम्ही प्रभाग क्र १२ औंध, सोमेश्वरवाडी बालेवाडी मधील दहावी आणि बारावी परीक्षेचा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सोबतच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करत आहोत.* या गुणवंत विद्यार्थ्यांनी सत्कारासाठी नावनोंदणी करतांना आम्हाला 8308123555 या क्रमांकावर संपर्क साधुन आपली मार्कशीट व्हॉट्सॲप करावी.

आपला नम्र

*सनी विनायक निम्हण *

मा. नगरसेवक

Scroll to Top